लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर - Marathi News | Preparations for reconciliation amid war, this Muslim country has become active, will visit India; Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघेई यांनी शनिवारी देशाच्या सरकारी प्रेस टीव्हीला सांगितले की, परराष्ट्र मंत्री अराघची हे इराणच्या या प्रदेशातील देशांसोबत सुरू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून पाकिस्तान आणि भारताला भेट देणार आहेत. ...

भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार - Marathi News | India has stopped the water of Chenab going to pakistan, will soon stop the water of Jhelum too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार

india pakistan war पाकिस्तानच्या तोंडाला आणणार फेस : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतरची मोठी कारवाई, पाकच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा कोरडीठाक, शेतीवर परिणाम होणार ...

‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान  - Marathi News | 'If there is a war with India, I will flee to England'; Pakistani MP Sher Marwat's strange statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

पाकिस्तानी खासदार शेर अफझल खान मारवत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे. ...

"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका    - Marathi News | "...send beautiful women to America for that", a senior journalist's strange advice to Pakistan, now drawing criticism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला

Pakistan News: पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे निकटवर्तीय असलेल्या नजम सेठी यांनी पाकिस्तानला एक अजब सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ...

तिसरे गुरुकुल कराचीत...भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबा रामदेव यांचे वक्तव्य - Marathi News | Baba Ramdev On Pakistan: Third Gurukul in Karachi...Baba Ramdev's statement amid India-Pakistan tensions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरे गुरुकुल कराचीत...भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबा रामदेव यांचे वक्तव्य

Baba Ramdev On Pakistan: बाबा रामदेव यांनी आज दिल्लीतील भारत मंडपम येथे संस्कृती जागरण महोत्सवात सहभाग घेतला. ...

सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय? - Marathi News | Pahalgam Terror Attack: Tension on the border, Pakistan's ally sent a warship directly to Karachi, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. दोन्ही देशांमधील वातावरणावरून युद्धाला कधीही तोंड फुटेल, असे दावे केले जात आहेत, अशा परिस्थितीत पाकिस्तानचा मित्र असेल्या तुर्कीच्या नौदला ...

'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'Don't worry; whatever you want will happen', Rajnath Singh's suggestive statement on Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान

Pahalgam Terror Attack: 'संरक्षण मंत्री म्हणून माझ्या सैनिकांसह देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे.' ...

'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले... - Marathi News | 'We need friends, not just preachers', S Jaishankar reprimands Europe over india pak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपीय देशांना स्पष्ट संदेश दिला आहे. ...