Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला व्यावसायिकतेची जोड देऊन उत्पन्नाचा मार्ग टिके (ता. रत्नागिरी) येथील गजानन सोना कांबळे व त्यांचा मुलगा प्रसाद याने निवडला आहे. ...
भोर तालुक्यात खरिपाचा हंगाम संपला असून शेतकरी आपल्या वर्षभराच मोलाचं भात हे पीक कांडप करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे. गावोगावी असणाऱ्या राईस मिल सुरू झाल्या असून दरवर्षीप्रमाणे यंदाही राईस मिल मालकाकडून शेतकऱ्यांना भात वाहतुक मोफत करून पुन्हा घरपोच ...
जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या भाताला शासनाकडून हमीभाव देण्यात येतो. दि मार्केटिंग फेडरेशनद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल २,१८४ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. ...
रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. ...
वकिली करून पक्षकारांना न्याय मिळवून देत असतानाच चिपळूण तालुक्यातील तोंडली गावातील अॅड. प्रशांत प्रकाश सावंत यांनी आपली शेतीची आवड जपली आहे. भात, आले, हळद, आंबा, काजू उत्पादन ते घेत आहेत. सेंद्रिय उत्पादनावर भर असल्यामुळे गांडूळ खत निर्मितीही करत आहेत ...