Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Dhanya Bajarbhav : धान्य बाजारात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. ज्वारी आणि तांदूळ तेजीत असताना गहू मात्र मंदीत गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे गणित उभे राहिले आहे. (Dhanya Bajarbhav) ...
धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार या आशेवर शेतकऱ्यांकडून ऑफलाइन शेकडो क्विंटल धान खरेदी करुन ठेवली. पण खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने धान खरेदी करुन ठेवणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ऑफलाइन धान खरेदी करून ...
ration dhanya vatap शिधापत्रिका धारकांसाठी एप्रिल महिन्याचे धान्य येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे ९० टक्के धान्य पुरवठा प्राप्त झाला आहे. ...
Dhan Kharedi : धान खरेदी प्रक्रियेत मोठी तफावत समोर आली असून, हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. ४,५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही केवळ ८०४ शेतकऱ्यांचेच धान खरेदी करण्यात आले आहे. उद्दिष्ट वाढवले नसल्याने उर्वरित शेतकऱ्यांना आपले धान मातीमोल दरात विक ...