लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्या

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
मावळच्या शिवारातील भाताचा प्रसिद्ध 'इंद्रायणी' हा वाण कसा तयार झाला? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How was the famous 'Indrayani' variety of rice from the Shivara of Maval created? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मावळच्या शिवारातील भाताचा प्रसिद्ध 'इंद्रायणी' हा वाण कसा तयार झाला? जाणून घ्या सविस्तर

indryani bhat maval भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. ...

'आत्मा'च्या मदतीने यंदा रायगडच्या शेतशिवारात डोलणार लाल, काळे, जांभळ्या रंगाचे भातपीक - Marathi News | With the help of 'Atma', red, black and purple rice crops will flourish in the fields of Raigad this year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'आत्मा'च्या मदतीने यंदा रायगडच्या शेतशिवारात डोलणार लाल, काळे, जांभळ्या रंगाचे भातपीक

रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. यापैकी २३ हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण योजनेतून रंगीबेरंगी लाल, काळ्या भाताची लागवड करण्यात येत आहे. ...

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी भात पिकात करा ह्या वनस्पतीची लागवड - Marathi News | Plant this plant in rice crops to reduce fertilizer costs and increase production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च कमी करण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी भात पिकात करा ह्या वनस्पतीची लागवड

अझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, क्षारांचे प्रमाण १० ते १५ टक्के व महत्वाची प्रथिने घटके ७ ते १० टक्के या प्रमाणात आढळतात. ...

भात शेतीत पारंपारिक धूळपेरणी तंत्र छोट्या शेतकऱ्यांना ठरतंय फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Traditional dhul perani technique in rice farming is proving beneficial for small farmers; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात शेतीत पारंपारिक धूळपेरणी तंत्र छोट्या शेतकऱ्यांना ठरतंय फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

dhul perani मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पेरण्या पूर्ण होतात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात यानंतर मिरगाच्या (मृगाच्या) पावसाची वाट पाहिली जाते. हळूहळू पेरलेली दाढ (भात) त्याला कोंब येतात. त्याची छोटी छोटी रोपे (तरू) तयार होते. ...

Bhat Perani : भात पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल? नागलीसाठी काय सल्ला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Till what date can rice be sown What is advice for Nagli lagvad Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल? नागलीसाठी काय सल्ला? वाचा सविस्तर 

Bhat Perani : नाशिक जिल्ह्यातील भात, नागली उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेरणीच्या अनुषंगाने महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे. ...

जिथं पैसा ती शेती वाढली, भाताला भाव नाही ना, हमीभाव, भात शेतीकडे दुर्लक्ष  - Marathi News | Latest news Area reduced due to lack of money in rice farming in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिथं पैसा ती शेती वाढली, भाताला भाव नाही ना, हमीभाव, भात शेतीकडे दुर्लक्ष 

Paddy Farming : ही शेती म्हणजे धान उत्पादकांच्या संसाराचा 'कणा' आहे. परंतु, आज कणा मोडलेला आहे. ...

मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमधील हे धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो - Marathi News | Due to heavy rains, this dam in Kolhapur overflowed in June itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमधील हे धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस अगोदरच भरले असून, मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. ...

राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी? - Marathi News | Kharif sowing on 11.70 lakh hectares in the state; Which crop was sown the most? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?

kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...