राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Funeral in Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या २९ जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. वाचा सविस्तर नियोजन. ...
Ajit Pawar Death:''भाषणातील विनोदबुद्धीने त्यांनी अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं, पण आज त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.'' ...
अजित पवार यांनी 1989 मध्ये आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा ते को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीच्या बोर्डावर निवडून गेले होते. यानंतर, १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. ...