राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मुंबईत मराठी मतदारांना मतदानच करता येणार नाही, अशी नीती भाजपकडून आखण्यात आली होती. अशा परिस्थितीतही आमच्या ६५ जागा निवडून येणे, हा मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास आहे ...
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुकी लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
PMC Elections 2026 पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी २ हजार ५०० रूपये तर सर्वसाधारण जागेवरील उमेदवारांसाठी ५ हजार रूपये अनामत रक्कम होती ...