लासलगाव (नाशिक ): केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ् ...
जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी (दि.१४) नव्याने १ हजार ३१७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता५४ हजार ८३३ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिव ...
नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत सध्या १ लाख ३६ हजार रुग्ण आढळले असले तरी १ लाख ६ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७८.२५ ट ...
राज्य सरकारने मिशन अनलॉकअंतर्गत अनेक व्यवसाय सुरू केले. शिक्षणसंस्थांनी आॅनलाइन शिक्षणदेखील सुरू केले, मात्र खासगी कोचिंग क्लासेस चालविण्यास मात्र राज्य शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने क्लासेसचालकांची मोठी अडचण झाली आहे. विशेषत: शहरातील छोट्या क्लासच ...
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथ ...
कोरोना रुग्णांना औषधोपचारासाठी आॅक्सिजनचा पुरवठा केलाच पाहिजे. परंतु उद्योगांना आॅक्सिजन अजिबात देऊ नये. या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय आणि औद्योगिक वापराचा समतोल साधावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना कर ...