अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासा ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...
पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे. ...
ब्राह्मणगांव : ग्रामस्वछता अभियान अंतर्गत येथील सरपंच सरला अहिरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण बागुल व सदस्यांनी स्वत: गावातील सर्व किराना व अन्य दुकान व आठवडे बाजारात फिरून सर्व प्लास्टीक पिषव्या जप्त केल्या. ...
विरगाव : दसाणा येथील लघुमध्यम प्रकल्पात बुडालेल्या वैभव संजय सोनवणे (रा. दसाणा, १९) या तरु णाचा मृतदेह तब्बल ४० तासानंतर बाहेर काढण्यात अखेर यंत्रणेला यश आले. ...
नितीन बोरसे*सटाणा : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बागलाणच्या पश्चिम पट्ट्यासह गुजरात सीमेलगत डोंगर दर्यांमधून ओसंडून वाहत असलेले धबधबे पर्यटकांना खुणवत आहेत.सध्या बागलाण तालुक्यातील सीमेलगत असलेला पांडवा धबधबा व धुळे जिल्ह्याच्या सीम ...