शेतात टाकलेले बियाणे शेतातून घरी येईपर्यंत, शेतकऱ्याला पिकाची जोपासना करावी लागते. त्यातच पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि चोरट्यांचे ‘लक्ष्य’ यामुळे शेतकऱ्यांना सजग राहावे लागते. रोगराईपासून वाचण्यासाठी कीटकनाशकाचा वापर करण्य ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील कालव्याच्या बांधकाम निविदेतील गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात पाच अधिकारी, कंत्राटदारांसह एकूण १२ आरोपींविरुद्ध ४ हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. ...
पोलीस उपायुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुणे किंवा मुंबईत बदली होणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येथील नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नावावर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचेही सांगितल ...
राज्य शासनाने प्रलंबित कामाचा निपटारा तत्काळ व्हावा, विकास कामांच्या आवश्यक दस्तावेजात सुसूत्रता यावी, यासाठी जिल्हा परिषदांमध्ये ‘झिरो पेन्डन्सी’अभियान राबविण्याचे आदेश दिले होते. नागपूर जिल्हा परिषदेत हे अभियान मोठ्या सक्तीने राबविण्यात आले. परंतु ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या पदोन्नती व थकीत वेतनासंदर्भातील प्रकरणात ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याविरुद्ध जाम ...
समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डो ...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ‘कर्नल’ यांचे नागपूरशी अतूट नाते आहे. याच शहराने त्यांच्या आंतरराष्टÑीय कारकिर्दीला बळ दिले. इराणी करंडकातील शतकामुळे त्यांचा १९७५ मध्ये भारतीय संघात प्रवेश सोपा झाला होता. ...