ज्येष्ठ पत्रकार, इनफॉर्मेशन ब्युरो आॅफ इंडियाचे माजी संचालक तसेच आॅल इंडिया रेडिओचे माजी सहसंचालक हरीश शिवराम कांबळे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. ...
सत्र न्यायालयाने दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या महिला आरोपीला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ...
विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भात ...
मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना एकत्र करीत विकासाची गाडी दामटण्यास सुरुवात केल्याने ही अप्रत्यक्षपणे ‘मिशन इलेक्शन’ ची सुरुवात मानली जात आहे. ...
प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या त्रिकोणातून एका तरुणाचे अपहरण करून सशस्त्र आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींची शोधाशोध केली. ते कळाल्याने आरोपींनी त्या तरुणाला मारहाण करून सोडून दिले. ...
भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२. ...
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, आरोग्य आदी सर्व क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. अनेक चांगल्या घोषणा केल्या. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली ठोस तरतूद मात्र दिसून येत नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प चा ...
उद्योगांवर कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकीत असतानाही सरकारकडून त्यांना सवलत दिली जाते. दुसरीकडे सामान्य माणसाची वीज बिल भरल्याची पावती महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून न दिल्याने वीज कापली जाते. याच कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका वृद्धाच् ...