अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी बुधवारी कळमन्यातील कारखाने बंद ठेवले आणि मस्कासाथ येथे निदर्शने केली. सुपारी व्यापाऱ्यांनी या परिसरातील दुकाने बळजबरीने बंद केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची बतावणी करून एक युवक ४८ लाख रुपये घेऊन फरार झाला. या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी देशातील सर्व निवडणुका या ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्या. ईव्हीएम मशीनने निवडणुका घ्यायच्या असतील तर सोबत व्हीव्हीपॅट पेपर ट्रेल व्यवस्था आवश्यक असावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने (बीआरएसप ...
जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रास ...
शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. ...
शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष ...
दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १८ वर्षानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सोबतच स्वायत्ततेसाठी इ ...