मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईचा विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष कार्य अधिकारी असलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च झाले आहेत. ...
पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर बऱ्याच प्रकरणांमध्ये अपत्यांपासूनही दूर राहावे लागते, अशा परिस्थितीत पतींना आपल्या अपत्यांची भेट न होणे ही अत्यंत दु:खद अवस्था असते. ...
प्लॅस्टिकबंदी कितपत यशस्वी झाली? हा प्रश्न अनुत्तरितच असला, तरी महापालिका प्रशासनाची या प्रकरणात कारवाई सुरूच आहे. या कारवाईअंतर्गत सप्टेंबर, २०१८ पर्यंत ६० हजार ५१९ फेरीवाल्यांची प्रतिबंधित प्लॅस्टिक पडताळणी करण्यात आली. ...
वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका येथे घडली. एका सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे या मुलांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...