मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘सरकारी काम, सहा महिने थांब!’ या उक्तीप्रमाणे महापालिकेच्या विधि खात्याचा कारभार सुरू आहे. मात्र इथे सहा महिने नव्हे, तर वर्षानुवर्षे पालिकेच्या विविध विभागांची प्रकरणे न्यायालयांपुढे प्रलंबित आहेत. ...
अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असतानाही गरीब रुग्णांना खिसा रिकामा असल्याने जीव गमवावा लागत होता. पण जसलोक, नानावटीसारख्या बड्या रुग्णालयांतही आता त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतील. ...
स्वस्तात हक्काचे घर घेण्याच्या नादात अनेकांवर ‘घर घर’ करण्याची वेळ ओढावली आहे. कांदिवलीतील ताह्मणकर आजी-आजोबांसारखे अनेक जण ठगांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. ...
15 कोळीवाड्यांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करू उपनगरातून वगळलेल्या 15 कोळीवाड्यांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करून त्या कोळीवाड्यांचे पुन्हा सर्वेक्षण करा अशी मागणी शिवसेनेने मुख्यमं ...
असे म्हणतात की, माणूस जातीसाठी सर्व काही करतो. काहीही झाले तरी जात सोडत नाही. मी अमूक जातीचा आहे, असे अगदी न चुकता स्वाभिमानाने सांगितले जाते. जात कायद्याने सिद्ध करणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. ...
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. ...