मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 11 सप्टेंबर 2018 ला केलेली वाढ तत्काळ द्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या एकरकमी लाभांमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत वाढ करावी; या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून राज्यभर ...
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे वरळीपाठोपाठ आता ब्रीच कॅण्डी, नेपियन्सी रोड आणि वॉर्डन रोड परिसरातील स्थानिक नागरिकांनीही विरोधाचा झेंडा फडकाविण्यास सुरुवात केली आहे. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल दोन लाख दशलक्ष लीटरने कमी आहे. त्यामुळे तलावातील राखीव जलसाठ्यावरच आता महापालिकेची मदार आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. ...
आगामी लोकसभानिहाय बैठकींचे सत्र सध्या मातोश्रीत सुरू असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघनिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...