मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतरही गेले तीन वर्षे दुरुस्तीचे कागदी घोडे नाचविणाऱ्या महापालिका प्रशासनाला अखेर प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त मिळाला आहे. मोडकळीस आलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे काम आगामी वर्षात सुरु होणार आहे. ...
‘बर्ड रेस’ अभियानांतर्गत मुंबईसह वसई येथील नैसर्गिक अधिवासात पक्षिप्रेमींनी नुकतेच पक्षी निरीक्षण केले. शहरात जेथे पक्ष्यांचा अधिवास आहे तेथे ३८० पक्षिप्रेमींनी भेट देऊन दुर्मीळ पक्ष्यांसह इतरही पक्ष्यांच्या नोंदी केल्या. ...
वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात येणार आहे. हेरिटेज दृष्ट्या ए-वन दर्जा असलेल्या या स्थानकाचे रूप पालटवण्याचे काम पुढील सहा ते आठ महिने सुरु राहणार आहे. ...
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ महिन्याभरापूर्वी पार पडला. मात्र बीएलएस (६ वे सेमिस्टर) आणि एलएलबी (चौथे सेमिस्टर) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप पदवी प्रमाणपत्रांचे वितरणच करण्यात आलेले नाही. ...
चालकांच्या (पायलट्स) टंचाईचा फटका इंडिगोच्या वेळापत्रकाला बसला आणि मंगळवारी ३० विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे आम्हाला प्रवासासाठी महाग तिकिटे घ्यावी लागली असा आरोप प्रवाशांनी केला, असे सूत्रांनी सांगितले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 11 सप्टेंबर 2018 ला केलेली वाढ तत्काळ द्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या एकरकमी लाभांमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत वाढ करावी; या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून राज्यभर ...