मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
coronavirus News : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतील शासन आणि प्रशासनासमोर गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती ही कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थितीप्रमाणे आहे. आता एकीकडे मुंबईत कोरोना नियंत्रणात आलाय. तर ...
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता ...
नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ऊर्जा विभागाची परिस्थिती सांगितली. तसेच, सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असे म्हणत आर्थिक अडचण असल्याचं ते म्हणाले. ...