मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पावभाजी म्हणजे मुंबईकरांसाठी भावना आहे. पावभाजी ही तर मुंबईची शान आहे. अगदी हॉटेल असो किंवा स्ट्रीट फूड असो, पावभाजी मुंबईत कधीही मिळते. मात्र रस्त्यावर मिळणाऱ्या पावभाजीची चवच न्यारी असते. मुंबईत पावभाजीची अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहे. पण इथल्या प्रत्ये ...
Satej Gyanadeo Patil , chandrakant patil, bollywood, Mumbai, kolhapur मुंबईतील सिनेसृष्टीशी संबंधितांना बेरोजगार करण्याचे भाजपचा डाव असल्याचा खळबळजणक आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज, बुध ...
Urmila Matondkar joined Shiv Sena : उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला. ...