मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Aditya Thackeray : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी या फोटोची दखल घेत येथील जीवघेण्याच जागेवर भक्कम लोखंडी साकव बांधून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. ...
मुंबई पोलिसांच्या धाडसाच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आपल्या तत्परतेचं दर्शन घडवत एका महिला पर्यटकाचा जीव वाचवला आहे. ...
गजारिया यांनी ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi), असे म्हटले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला. याच प्रकरणात गुरुवारी गजारिया यांना ताब्यात घेत, त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. ...
महाराष्ट्र पोलिसांना बनावट कॉल करणाऱ्या आरोपी जितेश ठाकूरला जबलपूर येथील संजीवनी नगर पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. जितेश ठाकूरने 6 तारखेला महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन शाहरुख खानच्या बंगल्यासह मुंबईतील महत्वाची ठिकाणे बॉम्बन ...
सर्वच विभागांत प्रदूषणाचा उच्चांक. मुंबईच्या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून आरोग्यासाठी मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे महिने चांगले आहे. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे महिने प्रदूषणाचे आहेत. ...
IPL 2022 Updates: वाढत्या कोरोनामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र आयपीएलच्या २०२२ च्या हंगामासाठी BCCIने पूर्ण तयारी केली आहे. तसेच आयपीएलचा हा हंगाम UAE नाही तर भारतातच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. ...