मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वरळीतील किल्ला हा पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. या किल्ल्याची पाहणी केल्यानंतर स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आराखडा जी-दक्षिण विभागाला सादर केला होता ...
Sambhajiraje: मराठा समाजातील नेते आणि मुख्यमंत्री सन्माननीय ना.उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रलंबित मागण्यांवर साधक बाधक चर्चा करून त्यातील बहुतांश मागण्या कालबद्ध कार्यक्रम ठरवून मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभ ...
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करुन आमचे गळे आवरण्याचा प्रयत्न करा परंतु आमच्या तोंडातून सत्यच निघेल. राजकीय फायद्यासाठी तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करायचा ...
Sanjay Pandey appointed as Mumbai Police Commissioner :राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या संचालक संजय पांडे यांची मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...