मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ येथील रेल्वेच्या भूखंडांचा ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Rakhee Jadhav joins BJP: युती किंवा आघाडीत पक्षाला किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र ते प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे. ...
मुंबई शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता विविध उपायोजना केल्या जात असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील आरएमसी प्लांटची तपासणी करण्याकरता विशेष तपास पथके स्थापन केली आहेत. ...
Angkrish Raghuvanshi Injured: विजय हजारे ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध उत्तराखंड या सामन्यादरम्यान मुंबईचा उदयोन्मुख यष्टिरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशी क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. ...