मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) पाच जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) २०२१च्या मोसमासाठीच्या मिनी ऑक्शन पूर्वी ७ खेळाडूंना रिलीज केलं, तर १८ खेळाडूंना कायम राखलं. ...
कोरोना संकटात ब्रेक लागलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरूवात होत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी नवा वाद समोर येत आहे. ...