मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार, असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. ...
कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. तसेच धनुष्य बाणाची प्रतिमा भेट दिली. यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्य ...