ऑक्टोंबर महिन्यात भाडेवाढ झाल्यापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी 27.4 लाख नागरिक मेट्रोने प्रवास करायचे. ...
पूर्वीच्या ३८.५ कि़मी. आणि ३६ स्टेशनच्या तुलनेत आता मेट्रो रेल्वे पहिल्या टप्प्यात ४१.५ कि़मी. धावणार असून त्या मार्गात ४० स्थानके राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
नोकरीवर जाण्यासाठी प्रवासाला लागणारा वेळ, गर्दी, प्रवासाचा खर्च, अपघाताचा धोका, महिलांची सुरक्षा आणि प्रदूषण, या साऱ्या समस्या मेट्रोमुळे दूर होतील. ...
सॅटेलाईट सर्वेक्षणाच्या आधारावर अवैध बांधकामांवर विशेष नजर ठेवण्याचे काम नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) करीत आहे. बेसा-बेलतरोडीसह मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या ८३३ संपत्तीधारकांना अवैध बांधकामासंबंधात नोटीस पाठवून उत्तर मागविण्यात आले आहे. ...
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग-३ प्रकल्पाच्या भुयारी कामाचा प्रारंभ माहिम येथील नयानगरमधून नुकताच झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र, मेट्रोबाबतची काही ठिकाणांवरील नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. ...