संत कबीर सांगून गेलेत प्रेमाच्या अडीच अक्षरांचं सार. प्रेम हेच खरं ज्ञान आहे. किंबहुना ज्ञानातील श्रेष्ठतम ज्ञान आहे, हेच कबीरांनी आपल्या प्रेमाच्या संदेशातून सांगितलंयं. ...
राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले ...
१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आता अगदी सर्वसाधारण वाटणाऱ्या आजारांशी लढण्याचे आव्हान होते. अपुऱ्या आरोग्य सुविधा व तज्ज्ञांचा अभाव यामुळे नागरिकांचे हाल व्हायचे. मात्र मागील ७१ वर्षांच्या कालावधीत आरोग्य क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगत ...
आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणाऱ्या पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत. ...
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यानंतर काऊन्सिलचे बरेचसे काम या अॅपद्वारे होऊ लागले. मात्र आता यापुढे जाऊन या काऊन्सिलने संपूर्णत: डिजिटल होण्याचे ठरविले आहे. ...
मराठवाड्यातील जवळपास २२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाच्या परवानगीचे प्रस्ताव विभागीय समितीकडे आले होते. घाटी रुग्णालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत २२ पैकी १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...