आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्र ...
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आंबे पिकविण्यासाठी इथेफॉन (इथेलिन रायपर) या रासायनिक पावडरचा (पाऊच) उपयोग करून नैसर्गिक आंबे पिकविण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात ‘एफएसएसएआय’ने गेल्या वर्षी आंब्याच्या सीझननंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी अधि ...