२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Sanjay Raut News: केंद्रात एनडीएचे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून इंडिया आघाडीचे सरकार येण्यात मजा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Loksabha Election Result - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आलेत, मात्र त्यांच्या विजयात काँग्रेसचा मोलाचा वाटा असल्याचं उघडपणे बोललं जातं. या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला ...
Lok Sabha Election 2024: देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केली. ...
Prithviraj Chavan Reaction Maharashtra Lok sabha Election 2024 Result: एनडीएतील काही घटक पक्षांना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आ ...