२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. या निकालाचं विश्लेषण करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. ...
loksabha Election Result - राज्यातील निकालात महायुतीला बसलेला फटका आणि त्याचं चिंतन करण्यासाठी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात योगेंद्र यादव यांनी दिलेला अंदाज जवळपास खरा निघाला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत योगेंद्र यादव यांनी भाष्य केले आहे. ...
Congress Varsha Gaikwad News: उद्धव ठाकरेंनी उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या हे सांगितले आणि तेथून माझ्या यशाला सुरुवात झाली, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ...