माणसाला दररोज किती लिटर पाणी लागते? ४० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी दिले जावे, असा निकष आहे. तो ग्रामीण महाराष्ट्रात ८७.७ टक्के पूर्ण होतो. उर्वरित १२.३ टक्के लोकांना या निकषापेक्षा कमी पाणी ...
दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत ...
सतत वाढत निघालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीचे पुकारलेला ‘नो व्हेईकल डे’ पाळत शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकापासून महापालिकेपर्यत पायी रॅली काढली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत हे कार्यकर्त्यांसह सहभ ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी दि. ९ जुलैला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे. ...