लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
ही घ्या आकडेवारी : भारतीय वायुसेना पाकिस्तानच्या तुलनेत सरसच ! - Marathi News | Indian Air Force is more like Pakistan, look this numbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही घ्या आकडेवारी : भारतीय वायुसेना पाकिस्तानच्या तुलनेत सरसच !

भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जवळपास ८० किलोमीटर आत जाऊन पुन्हा एकदा सर्जीकल स्ट्राईक केली आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता १२ मिराज २००० विमानांनी बालाकोट येथील जैश ए मोहमद च्या तळावर  हजार किलोचे बॉम्ब टाकत जवळपास ३०० दहशतवाद्यांना ठार क ...

भारताचे योग्य आणि चोख उत्तर :निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया  - Marathi News | The correct and perfect answer by India: The reaction by retired army officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताचे योग्य आणि चोख उत्तर :निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया 

हवाई दलाने  मध्यरात्री केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली. हवाई दलाच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीही भारताच्या या मोहिमेचे स्वागत केले आहे.  ...

Indian Air Strike on Pakistan Live Updates: गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेऊन एअर सर्जिकल स्ट्राइकची दिली माहिती - Marathi News | Indian Air Strike on Pakistan Live Updates: गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेऊन एअर सर्जिकल स्ट्राइकची दिली माहिती | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan Live Updates: गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेऊन एअर सर्जिकल स्ट्राइकची दिली माहिती

भारताने  पाकिस्तानच्या  हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात  पाकिस्तानमधील  बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले ... ...

Indian Air Strike on Pakistan: 'हवाई हल्ल्यांचा मोदी सरकारला निवडणुकीत फायदा नाहीच!' - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: nobody will get political benefit of Air Strike, says omar abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: 'हवाई हल्ल्यांचा मोदी सरकारला निवडणुकीत फायदा नाहीच!'

हवाई दलाच्या धडाकेबाज कामगिरीचं देशभरातून कौतुक झाल्यानंतर, आता त्यावरून राजकारण सुरू झालंय. ...

'म्हणे, शत्रुत्वाच्या नादात भारताने मूर्खपणा केला!' - Marathi News | pakistan army accepted indian air force entered in pok | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'म्हणे, शत्रुत्वाच्या नादात भारताने मूर्खपणा केला!'

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारतीय हवाई दलानं घेतला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ...

Indian Air Strike on Pakistan: ...अन् पाकिस्तानी नागरिकांनीच केला त्यांच्या सैन्याचा पोपट! - Marathi News | Indian Air Strike on Pakistan Pakistani Civilian Exposes Pakistani Army Claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: ...अन् पाकिस्तानी नागरिकांनीच केला त्यांच्या सैन्याचा पोपट!

पाकिस्तानी सैन्याचा दावा नागरिकांनीच खोटा ठरवला ...

हाऊ इज द जोश : कहा था ना, ये नया हिंदुस्तान हैं; घर में घुसेगा भी... और मारेगा भी... - Marathi News | Whatsapp Message On Indian Air Strike Also known As Surgicalstrike 2.0 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हाऊ इज द जोश : कहा था ना, ये नया हिंदुस्तान हैं; घर में घुसेगा भी... और मारेगा भी...

मंगळवारी (दि.२६) सकाळी माध्यमांमधून पाकला भारताच्या वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तराची बातमी येताच सोशलमिडीयावर सकाळपासूनच #एअरस्ट्राईक, #बालाकोट, #भारतीय वायुसेना, #जोश, #सर्जिकलस्ट्राईक-२ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरू झाल्याचे पहावयास मिळ ...

कंधहार ते बालाकोट व्हाया सर्जिकल स्ट्राईक... भारताची प्रत्युत्तराची बदललेली 'स्टाईल' - Marathi News | Indian Strike on Pakistan: India's style to retaliate has changed from kandahar to Air Strike | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंधहार ते बालाकोट व्हाया सर्जिकल स्ट्राईक... भारताची प्रत्युत्तराची बदललेली 'स्टाईल'

कंधहार घटनेच्यावेळी भारत दुहेरी मनःस्थितीत होता. वाजपेयी सरकार पेचात पडले होते. ...