आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Mobile Demand in India: भारताचे नाव आता ‘स्मार्टफोन’च्या आघाडीचा उत्पादक देशांमध्ये घेतले जात आहे. जगभरात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. असे असतानाच देशांतर्गत मोबाईलची मागणीही आकाशाला भिडल्याचे दिसत आहे. ...
United State Policy: धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'रॉ'वर बंदी घालणे हे मोठे षड्यंत्र आहे! जग जर सीआयएची कुंडली उघडून बसले तर 'अंकल सॅम' आपण कुठे तोंड लपवणार? ...
Have you ever eaten green salt? This special salt from Uttarakhand that enhances the flavor of food : अनेक राज्यांमध्ये वापरले जाते हे हिरवे मीठ. पाहा कसे तयार कराल. ताकाची तर चवच बदलून टाकेल. ...
ह्या देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला. त्यामुळे हा देश एकसंध ठेवण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं असं त्यांनी सांगितले. ...
दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या व्यापारी आणि अधिकाऱ्यांची एक समिती भारतात आली होती. परंतू, भारतासोबत या समितीची चर्चा कोणत्याही निर्णयाशिवाय संपली आहे. ...
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएसजीएसच्या मते, मृतांचा आकडा १०,००० हून अधिक असू शकतो. ...