Shiv Jayanti : महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला, त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेतक-यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेकडो किल्ले ...
जगात प्रत्येक धर्माशी निगडीत अनेक किस्से-आख्यायिका आहेत. काही पवित्र वस्तूंबाबत तर त्या त्या धर्माचे अनुयायी क्रेझी असतात. अशीच एक पवित्र वस्तू आहे 'द होली ग्रेल'. ...
काही गावात या शिलास्तंभांवर हंगामाच्या प्रारंभी बोकडांचा बळी देण्यात येतो. तर काही ठिकाणी या शिलास्तंभांचा गावांच्या सीमेसाठी (शिव) संबोधन करण्यात येत आहे. नागभीड येथेच विठ्ठल मंदिराजवळ असलेले गणपतीचे मंदिर फार पुरातन आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वीचे ...
सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी ( दि.६) आयोजित या परिसंवादात पटकथा लेखक चिन्मय मांडेलकर, दिग्दर्शक ओम राऊत, प्रसाद ओक आणि दिग्पाल लांजेकर या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी परखड मते मांडली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्र ...