बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु असून येथील अनेकांचे घरे व जागा अधिग्रहीत करुन कामाला गती देण्यात आली. यात सेलू पंचायत समितीच्या सभापतींचेही घर येत असल्याने त्यांचे घर व खाली जागा पुर्णत: अधिग्रहीत केली नाही. राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जा ...
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पूर सदृश्य स्थिती उद्भवली. गावखेड्यांच्या बहुतांशी रहिवाशांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या कल्याण - अहमदनगर महामार्गावरील ...