राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरुपी सवेत सामावून घ्यावे, तसेच समान कामास समान वेतन द्यावे या मागण्यांसह ह्यलॉँग मार्चह्ण काढण्यासाठी एकवटलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेत फूट प ...
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषध न देता चुकीचे औषध दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्सवर कार ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. मात्र जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत होती, ही बाब रुग्णालय प्रशानाने लक्षात घेऊन अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटन १८ मे रोजी श ...
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही र ...
आज बदलती जीवनशैली व चुकीच्या आहार पद्धतीमुळे नवनवे आजार वाढत आहेत. अशावेळी आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी महत्त्वाची पद्धती आहे. पाश्चात्त्य देशही आज अॅलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे पाहत असून मोठ्या प्रमाणात संशोधन करीत आहेत. त्यामुळे आपल्या देशा ...
भारतात काविळच्या (हेपॅटायटीस) संसर्गामुळे प्रतिवर्षी तीन लाख लोकांचा बळी जातो. सद्यस्थितीत ‘हेपॅटायटीस-बी’ ने सुमारे ४० दशलक्ष भारतीय ग्रस्त आहेत. साधारण १२ मधून १ व्यक्ती या रोगाने बाधित आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास यकृतचा (लिव्हर) कर्करोग ...
सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी ना ...