गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देणारी ‘आयुष्यमान भारत’ ही योजना मोदी सरकार फक्त सहा जिल्ह्यांत राबविणार आहे. ‘मोदीकेअर’सह अन्य सामाजिक सुरक्षा योजना सरकारने घोषित तर केल्या, पण त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधीच नाही. ...
प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्वचेसंबंधी आजार होणे या समस्या होतात. चला जाणून घेऊया प्रदुषणामुळे काय मुख्य आजार होतात. ...
दूषित आहार, हवा व पाणी यांच्यामुळे मानवी शरीर कमजोत होत चालले आहे. सुदृढ शरीर व चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढवा, असे प्रतिपादन डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांनी केले. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे सालगडी म्हणून असलेल्या संतोष बिलोरकर यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली होती. ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २ - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृहातील शीतपेटी गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्याची दुरुस्ती होत नसल्याने शवविच्छेदनासाठी आलेले मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. दुरुस्तीसाठी सं ...