औरंगाबाद : गर्भावस्थेत शिशुचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशुचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशु या दोघांच्या जीवाला धोका असतो. परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ कलो वजना ...
आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. मग कारण सांगितली जातात आणि त्यावर घरातल्यांचा ओरडा पडल्याशिवाय राहत नाही. ...
न्यूमोनियाची लक्षणं लहान मुलांमध्ये जास्त जास्त दिसून येतात. पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. न्यूमोनियाची प्रमुख दोन लक्षणं आहेत. पहिलं खोकला आणि दुसरं श्वास घेण्यास त्रास होणं ही आहेत. ...
सातवी महाराष्ट्र राज्य महिला आरोग्य हक्क परिषद शिवाजी विद्यापीठात गुरुवार (दि. १५) ते शनिवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीने आयोजित केलेल्या परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामा ...
पावसाळ्यासोबत आलेल्या आणि चार महिने नाशिककरांना त्रस्त करून सोडलेल्या रोगराईचे वातावरण अखेर संपुष्टात आले आहे. गुलाबी आणि आरोग्यदायी थंडीमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून, डेंग्यूचे ३० रुग्ण आढळ ...
: भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र विधि सुविधांचा अभाव असल्याने रग्णांना वेळेत सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. ...