परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. ...
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होणे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक बाब असते. रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. ...
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे रक्तातील साखर होय. ब्लड शुगर ब्रेन, हार्ट आणि डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. ...
हिवाळा आला की, गुलाबी थंडीसोबतच चाहूल लागते ती म्हणजे गोड गाजराच्या हलव्याची. हिवाळ्यामध्ये बाजारात मुबलक प्रमाणात गाजरं आढळून येतात. गाजराचा हलवा म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. याव्यतिरिक्त मूगाच्या डाळीचा आणि दुधी भोपळ्याचा हलवाही अनेकांना आवडतो. ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नूतनीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या आरोग्य केंद्राची पाहणी केली असता इमारत कुठेही गळत नसल्याची बाब समो ...