जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडे बी-बियाणे, खते आणि औषधे उपलब्ध आहेत. परंतु पाणीच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस पावसाची प्रतीक्षा करुन जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर दुष्काळाच्या ...
नाशिक- शहरात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून सात महिन्यात शहरात १० तर जिल्ह्यात एकुण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकिय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली तर दुसरीकडे महापौर रंजन ...
अॅनिमिया या आजाराने ग्रस्त कुठल्याही बालकाला वाचविण्यासाठी बोनमॅरो प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या एका आठ वर्षीय अॅनिमियाग्रस्त मुलाला त्याच्या जुळ्या भावाच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित केले जाणार आहेत. ...
शहरात गेल्या सात महिन्यांत दीडशे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून, त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक पथक शुक्र ...
आषाढी एकादशीनिमित्त शहरातून निघणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत २०० मुलं-मुली काठी, मल्लखांब, लेझीमसह इतर थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळा ...
शेतीला निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे. या सर्वांचा परिणाम थेट कशावर होतो, तो गरिबीत जीवन जगणाऱ्याच्या. राहणीमान, आरोग्य आणि शिक्षणावर माझ्या भागातील कोणत्याही व्यक्तीला किमान आरोग्य आणि............. ...