आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील बोटेकसा व कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे ...
तालुक्यालगत असलेल्या गावांतील व्यसनी रुग्णांना उपचार घेणे यामुळे सोपे झाले. मुक्तिपथ कार्यकर्ते गावागावात दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करतानाच व्यसन उपचाराविषयीही माहिती देतात. यातूनच गाव पातळीवरील व्यसन उपचाराची मागणी ...
झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. तसेच इमारतीची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे भिंतीवर भेगा पडल्या. सध्या या पैकी दोन भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जुनी इमारत सिमेंट, विटाच्या बांध ...
काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे. ...
प्लॅस्टिक कचरा ही शहराची नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी गंभीर समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे न कुजणारे प्लॅस्टिक जणू मनुष्याची जीवनशैली बनत चालला आहे. प्लॅस्टिकच्या जैविक कचऱ्यावर मात करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चक्क ‘मायक्रोव्हेव डिसइ ...
सुरगाणा तालुक्यातील अवळपाडा येथील एका नऊ वर्षांच्या मुलीने गिळलेले एक रुपयाचे नाणे श्वासनलिकेत अडकल्याने जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी झटपट शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले. ...
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले. ...