द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
शेतकरी दरवर्षी द्राक्ष निर्यातीमधून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध करून देत आहेत. तसेच या द्राक्ष शेतीमुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलेला आहे. ...
किवळ येथील शेतकरी राम धरणे यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून त्यामध्ये चार टेलर शेणखत, १२ टन मळी विस्कटून पुन्हा रोटर मारून साडेचार फुटी सरी सोडली. ...
शेतकरी व बेदाणा उत्पादकांसाठी द्राक्ष बागायतदार संघाने एल्गार पुकारला असला, तरी बाजार समित्यांनी संधीसाधू भूमिका घेत मौन धारण केले आहे. तर दुसरीकडे धोरणात्मक निर्णयासाठी पाठपुरावा अपेक्षित असणारे लोकप्रतिनिधी मात्र थंडगार असल्याचेच दिसून येत आहे. ...
द्राक्ष बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात द्राक्षे निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढल्याने मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
तासगाव बेदाणा तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट तयार करून चीनचा बेदाणा नेपाळसह अफगाणिस्तान मार्गे आयात करायचा आणि तो भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करायचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...
भारतासह जगभर दर्जेदार बेदाण्याचे उत्पादन करून निर्यात करून 'बेदाण्याचे जीआय मानांकन' मिळवण्याची किमया सांगली जिल्ह्याने केली. त्यामुळे सांगली जिल्ह्याला 'बेदाण्याची पंढरी' अशी ओळख प्राप्त झाली. ...