द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Grape Export 2025-26 २०२५-२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती देश, युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ...
Grape Farming : द्राक्ष उत्पादकांना गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा आणि आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. यावर्षी द्राक्षांना बाजारपेठेत विक्रमी दर मिळत असले, तरी अवेळी पडलेल्या पावसामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे. ...
तामलवाडी आणि काटी मंडळ परिसरातील माळरानावर कष्टाने पिकवलेली द्राक्षे आता सातासमुद्रापार जाण्यासाठी सज्ज झाली आहेत. काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या २३ गावांतील तब्बल ४७५ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे परदेशात निर्यात करण्यासाठी कृषी ...
खानापूर घाटमाथ्यावरील पळशी व हिवरे या परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाण मोठे आहे. या परिसरातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच देशांतर्गत चालणाऱ्या द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. ...