राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सात हजार रुपयांच्या धनादेशावर खोडतोड करुन १ लाख सात हजार रुपये विड्राल करण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्रामपंचायमध्ये उघडकीस आला आहे. यात तत्कालीन ग्रामसेवकाचा सहभाग असल्याची माहिती आहे. ...
नांदूरवैद्य येथे कुपोषित बालके सुदृढ करण्यासाठी आरोग्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालके सुदृढ करण्यासाठी अजब फंडा वापरण्यात आला आहे. नांदूरवैद्य ग्रामपंचायतीमार्फत कुपोषित बालकांच्या पालकांना गावठी कोंबड्यांचे वाटप करण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाचही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले. हरसूल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सर्वच्या सर्व पाच प्रभागांतील १३ जागांसाठी एकूण ४५ उमेदवार रिंगणात आ ...
ग्रामपंचायतीने ज्या मजुरांना कामावर घेतले आहे, त्या मजुरांचे आधार कार्ड किंवा जॉबकार्ड असे कोणतेच पुरावे घेतले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने लावलेले मजूर नेमके तेच मजूर आहेत काय, हे स्पष्ट होत नाही, असे सहायक आयुक्त यांनी केलेल्या चौकशीदरम्यान उघडकीस ...
ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूर ...