पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे. ...
आदिवासींचे धर्मगुरू पहांदीपारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत माणून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी, परंपरा, भाषा टिकवून मुलाची भूमिका बजाविली. आदिवासी धर्म जागृतीसाठी त्यांनी काम केले. ...
ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय. ...
गडचिरोली शहरापासून नजीक असलेल्या चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजाची ५० घरांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील महिला व पुरूषांना व्यवसायाबाबत माविमच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून १ लाख २० हजार ...
मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत ...
नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली. ...