लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका - Marathi News | Ratnagiri: Mango, cashew nuts, Ranmevala also hit due to climate change | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका

यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची ...

उच्चशिक्षित युवकाने शोधला शेतीत रोजगार - Marathi News | High-educated youth seeks employment in farming | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उच्चशिक्षित युवकाने शोधला शेतीत रोजगार

शेती तोट्याची म्हणून अनेक युवक नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग केल्याच कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविता येते हे खानापूर (ता.जाफराबाद) येथील सतीश दत्तू तायडे या युवकाने दाखवून दिले आहे. ...

जालना जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा - Marathi News | Rains again in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

जालना जिल्ह्यातील काही भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ...

नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास - Marathi News | Nanded district faces dreary; | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास

फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़ ...

नाशकात डाळिंब १०० रुपये प्रति किलो - Marathi News | Prices of pulses increased by Rs 100 per kg in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात डाळिंब १०० रुपये प्रति किलो

पंधरवाडयापासून बाजारभाव तेजीत, ३० टक्के आवक ...

जळगावात उन्हाळी फळांना वाढली मागणी - Marathi News | Increased demand for summer fruit in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात उन्हाळी फळांना वाढली मागणी

उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे. ...

फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लहाने - Marathi News | As Chairman of Fruit and Vegetable Co-operative Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लहाने

नायगाव : येथील क्वालिटी फळे व भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विलास राजाराम लहाने यांची, तर उपाध्यक्षपदी निवृत्ती फकिरा बर्डे यांची बिनविरोध करण्यात आली. ...

रत्नागिरी : अजूनही हापूस महागच, हवामानातील बदल भोवला : अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली - Marathi News | Ratnagiri: Even the most expensive hapus, climate change has flooded: Mango grow in other states | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : अजूनही हापूस महागच, हवामानातील बदल भोवला : अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सोमवारी ६४ हजार १५७ आंबा पेट्या विक्रीला गेल्या होत्या. मंगळवारी एपीएमसी मार्केट, वाशीमध्ये ३५ हजार ७१२ आंबा पेट्या विक्रीला होत्या. ...