लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

सातारा : सावधान! विषारी फळांचा भरलाय बाजार, रसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल - Marathi News | Satara: Attention! Mercantile Trades for the Toxic Fruit Market, Chemistry | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सावधान! विषारी फळांचा भरलाय बाजार, रसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल

बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेल ...

सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रात मोठी मागणी, कंदर, अकलूज येथुन निर्यात, परदेशात मागणी वाढली - Marathi News | Demand for a big demand, Kandar, Akluj from the Arab nation of Kelali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रात मोठी मागणी, कंदर, अकलूज येथुन निर्यात, परदेशात मागणी वाढली

ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून सध्या नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या केळीला अरब राष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. सकस आणि दर्जेदार असलेली केळी कंदर आणि अकलूज येथून निर्यात केली जात आहे.  ...

रत्नागिरी : अचानक उष्म्यात वाढ; बागायतदार घामाघूम, आंब्यावर पुन्हा संकट, पुनर्मोहोरामुळे फळगळतीत वाढ - Marathi News | Ratnagiri: sudden increase in heat; Reproductive growth results in crop failure, turmoil, crisis again | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : अचानक उष्म्यात वाढ; बागायतदार घामाघूम, आंब्यावर पुन्हा संकट, पुनर्मोहोरामुळे फळगळतीत वाढ

गेले चार दिवस हवामानात बदल जाणवत आहे. थंडीचा जोर ओसरला असून, उष्मा वाढला आहे. दिवसा कडकडीत ऊन असल्याने दिवसाचे तापमान हे ३३ अंश सेल्सियस इतके असते तर रात्री २३ अंश इतके तापमान खाली येत असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवते. मात्र, या संमिश्र हवामानाचा आ ...

नाशिककरांना आंबट, गोड चवीची भुरळ,बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली - Marathi News | In the market, the arrival of strawberries has increased, Nashikers sour sour cherries taste | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना आंबट, गोड चवीची भुरळ,बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली

स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी नाशिक शहरासह परिसरातील रस्त्यांवर आणि पर्यटन स्थळांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह ...

रत्नागिरी : आंबा निर्यात मँगोनेट प्रणालीव्दारे नावनोंदणीसाठी अल्प प्रतिसाद - Marathi News | Ratnagiri: Short-response for enrollment through the Mango Export monotone system | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आंबा निर्यात मँगोनेट प्रणालीव्दारे नावनोंदणीसाठी अल्प प्रतिसाद

आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी नव्याने नोंदणी सुरू झाली असली तरी अद्याप त्यासाठी शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाल ...

कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी, महाबळेश्वर, पाचगणीच्या बाजारपेठेत फळे विक्रीसाठी दाखल - Marathi News | Frozen cold and strawberries fetch fruits for sale in Mahabaleshwar, Panchgani market. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी, महाबळेश्वर, पाचगणीच्या बाजारपेठेत फळे विक्रीसाठी दाखल

पर्यटनस्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख् ...

पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात - Marathi News | Patanjali's largest orange processing plant in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात

पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. एकूण ३५०० ते ५००० कोटी गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बाल ...

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका - Marathi News | Due to the risk of mango crops in Ratnagiri district due to cloudy weather, Mohora faces danger of fungus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका

ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...