पावसात पूरस्थिती अथवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पोलिसांना नागरिकांना तत्काळ मदत करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी देवगड येथील सागरी सुरक्षा दलाच्यावतीने कलमठ कुंभारवाडी येथील नदीपात्रात कणकवलीतील पोलीस कर्मचाऱ्यांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल ...
गतवर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा साम ...
गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत. ...
गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्र ...
पाऊस आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी गोदाकाठची पाहणी करण्यासाठी आल्या असता नागरिकांनी गोदापात्रातील पानवेली काढण्याची मागणी केली. ...