दोन आठवड्यांपुर्वी वीसपेक्षा अधिक बळी घेणाऱ्या पावसामुळे हादरलेल्या सहकारनगर-अरण्येश्वर परिसरातील नागरिकांच्या पोटात बुधवारी पुन्हा गोळा आला. संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिल ओढ्याच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली ...
सराफ बाजारातील या समस्यांवर महापालिका प्रशासनाक डे वारंवार पाठपुरवार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सराफांनी एकत्र येऊन महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून तीस दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ...
नाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्य ...
पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा ...
आतापर्यंत जिल्ह्णात मृत १४६ मोठी दुधाळ जनावरे, ५७ छोटी दुधाळ जनावरे, १२ ओढकाम करणारी मोठी जनावरे व छोटी ३ जनावरे असे मिळून ४२ लाख दोन हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. ...