Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.३०) ऑक्टोबर रोजी एकूण १,३१,३१२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १७१४१ क्विंटल लाल, १६३०१ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, २२०२ क्विंटल पांढरा, ७६४१९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झाले सुमारे ७० हजारांचे, पण भरपाई मिळाली अवघे २८०० रुपये. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने दिलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत मदत नाकारून सदर रकमेचे धनादेश तहसीलदार विशाल सोनवणे यांना बुधवारी (दि.२९) परत क ...
Amravati : अतिवृष्टी व उद्भवलेली पूरपरिस्थिती यामुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना वाढीव निकषाने मदत देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. ...
Rabi Season Seeds Scheme : अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभागामार्फत हरभरा व गव्हाच्या बियाण्याचे सवलतीच्या दरात वितरण सुरू करण्यात आले आहे. (Rabi Season Seeds Scheme) ...
निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...
Fake Seed Control : नकली बियाण्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारचे डिजिटल पाऊल 'साथी पोर्टल'च्या माध्यमातून बियाण्यांचे उत्पादन, वितरण आणि विक्री आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मिळणार विश्वासार्ह बियाणे आणि नकली विक्रेत्यां ...