दीर्घकालीन शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग व्यावसायिक बांबू लागवडीकडे वळत आहे. बांबूचे सामर्थ्य प्रचंड आहे. बांबू लागवड आणि उद्योगाला कायमस्वरूपी चालना देण्यासाठी आपल्याला काही ...
मराठवाड्यातील बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून, त्याची 'ऊसतोड कामगारांच्या जिल्हा' म्हणून ओळख आहे, हे मागासलेपण पुसण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने १ एकर रेशीम शेती जरी केली तरी त्याचा आर्थिक विकास होईल. वाचा सविस्तर (sericulture award) ...
Kisan Mandhan Yojana योजनेचे महत्व देशातील सर्व अल्प व अत्यल्प भुधारक (२ हेक्टरपर्यंत लागवडीलायक शेतजमीन) शेतकऱ्यांना त्यांच्या वृध्दापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ...
सारथी संस्थेच्या वतीने राबवली जात आहे महत्त्वपूर्ण योजना, अनेकांना ड्रोन हाताळण्याची संधी झाली उपलब्ध वाचा सविस्तर (Drone Technology In Agriculture) ...
केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊस पट्टयात केळीची लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. ...
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनकडे शेतकरी वळल्यापासून तालुक्यात इतर तेलबियांचे लागवड क्षेत्र पुरते नामशेष झाल्याचे चित्र आहे. पीक निघेपर्यंत घेतलेल्या मेहनतीचा अपेक्षित परतावा हाती लागत नसल्याने तीळ, जवस, कन्हाळे, करडई, भुईमूग, सूर्यफुल यासा ...