हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यासोबतच ३५ हजार हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असून, शेतकरी बुरशीनाशकाची फवारणी करीत आहेत. ...
प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे. ...
Cotton Harvesting : सलग दोन महिन्यांच्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले असून, सोयाबीन आणि बागायती कपाशीवर रोगराई व बोंडसडीचा तडाखा बसला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी हार मानली नाही आणि पारंपरिक 'सीतादही' विधी करून उरलेल्या कपाश ...
Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नव्या अटींमुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. अतिवृष्टी, पूर, गारपीट किंवा वादळामुळे पिकांचे नुकसान झाले तरी योजनेअंतर्गत भरपाई मिळणार नाही, असा शासनाचा नवा नियम आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्या ...
Dairy Farming : बिलोलीच्या सुब्बाराव अण्णांनी केवळ एका म्हशीपासून सुरू केलेला व्यवसाय आज ७५ म्हशींपर्यंत वाढवला आहे. त्यांच्या चिकाटी, नियोजन आणि अथक परिश्रमाने केवळ स्वतःचेच नव्हे तर १५ जणांचेही जीवन बदलले. ग्रामीण भागातील आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी ...
परतीच्या पावसामुळे आणि हमीभाव केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. सोयाबीन काढणीच्या काळात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ...
Jamin Mojani : जमीन मोजणीचा निपटारा करण्यासाठी ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागतो. आता ही प्रक्रिया ३० दिवसांत होणार आहे. महसूल विभागाने परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्या बाबतची अधिसूचना जारी केली आहे. ...