भारतातील शेती लहान तुकड्यांत विखुरलेली असल्यामुळे उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे शेतीचे एकत्रीकरण करून उत्पादन वाढविण्याचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख... ...
Success Story : शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच अंबाजोगाई शहरालगतच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जिद्द आणि नियोजनाच्या जोरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या ४ गुंठे जमिनीत लावलेल्या पुदिना पिकातून ५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून 'बाप-लेक ...
Khat Anudan : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने खतांवरील सबसिडी जाहीर केली असली, तरी बाजारातील दर स्थिर राहतील की वाढणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनुदानामुळे दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात किमतींचे चित्र काय रा ...
Manjara River Water Release : उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मांजरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे. या आवर्तनामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना नवजीवन मिळणार आहे. (Manjara River Water Release) ...
farmer id राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...
Fodder Shortage : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याचा प्रश्न तीव्र होत चालला असून, दुग्ध उत्पादनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Fodder Shortage) ...
pik karj vyaj savlat खासगी आणि सरकारी बँका व्याज सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात टाकत असल्याने पीक कर्जाचे नूतनीकरण करणाऱ्या बळीराजाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ...